हिंगणघाटमधील पीडितेच्या संघर्षाचा शेवट

हिंगणघाटमधील पीडितेच्या संघर्षाचा शेवट


शोकाकुल वातावरणात अत्यसस्कार : हिंगणघाटमधील पीडितेचा संघर्ष अखेर थांबला असून शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकायांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याआधी मृतदेह स्वीकारण्यासही नकार देण्यात आला होता. मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्वीकारण्यात आला.


हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यू सोमवारी सकाळी उपचारादरम्यान झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक होता. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना जाणारी रुग्णवाहिका अडवली होती. घडली होती. गेल्या सात दिवसांपासून तसंच काहीजणांनी दगडफेकही केली. पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मात्र, सोमवारी अचानक हृदयविकाराच्या मिळवण्यासाठी ३०० पोलिसांचा धक्क्यानं तिचा मृत्यू झाला. फौजफाटा गावात तैनात होता.


महाराष्ट्र दयामाया दाखवणार नाही, आरोपीला फासावर लटकवू – उद्धव ठाकरे


हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. 'आरोपीला कोणताही करुन आरोपीला फासावर लटकवू,' असं उद्धव ठाकरे दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा यांनी म्हटलं आहे.